मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राज्यातील महिला सुरक्षा व गुन्हेगारी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री म्हणाले,…
कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांनी शिरढोण येथे कृष्णा योजनेतील नवीन पाईपलाईन बदलाच्या कामाची पाहणी केली. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेतील नवीन पाईपलाईन बदलाचे काम सध्या शिरढोण येथे सुरू…
कोल्हापुर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने शहरालगतच्या ग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार व अनधिकृत कनेक्शन धारकांचे नळ…
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रॅक्टिस करत असलेल्या वरिष्ठ वकील व वकील यांचे समवेत मुंबई येथे स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी मंत्री…
कोल्हापूर: कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर सुरू आहेत. त्यामध्ये आता शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांचाही समावेश झाला आहे. या संशोधनामुळे शेतात उभ्या पिकांवर कोणत्या…
कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “ए मेथड सिंथेसायझिंग ऑफ रेड्यूस्ड…
कोल्हापूर:विद्यार्थ्यांना पदवी मिळाली असली तरी शिक्षणसंपलेले नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोनाने वाटचाल करा. मोठी स्वप्ने बाळगा आणि ती परिश्रमपूर्वक पूर्ण करा. आपली स्वाक्षरी ही ‘ऑटोग्राफ’…
मुंबई:अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीममुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आमदार सतेज पाटील…
कोल्हापूर:राज्य कुस्तीगिर संघटनेच्यावतीने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत, पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. या यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज…
कोल्हापूर: तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने तुकाराम बीजेनिमित्त आयोजित ‘संत तुकोबांचे चौदा टाळकरी’ या विशेष व्याख्यानात…