कोल्हापुर : कोल्हापुर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून शहरी व ग्रामीण भागातील 785 थकबाकीदार व अनाधिकृत कनेक्शन धारकांचे आजअखेर नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडील थकीत पाणी बिलापोटी 3…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने शिरोळ तालुक्यातील आदर्श दूध उत्पादकांचा व संघाचे संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास समितीवर सल्लागार पदी व महाराष्ट्र…
कोल्हापूर : करवीर मतदारसंघातील प्रतीक पाटील (रा. परिते) आणि अप्पा अकाराम भुतल (रा. भुतलवाडी) या दोन शेतकऱ्यांवर गव्यांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली होती. आज आमदार चंद्रदीप नरके यांनी…
कोल्हापूर : श्री. दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखाना मौनीनगर, बिद्री या कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी मनोज गणपतराव फराकटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त…
कोल्हापूर : इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इचलकरंजी शहर कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश…
कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक पार पडली. इचलकरंजी महानगरपालिकेनं भविष्यातील २० ते २५ वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवाव्यात, नागरिकांचं हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन…
कागल : हसुर बुद्रुक (ता. कागल) येथील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी…
कोल्हापूर: येथील राजाराम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्राच्या दिवंगत प्राध्यापिका डॉ. शोभना जाधव यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी त्यांचे पती अशोक जाधव यांनी आज शिवाजी विद्यापीठास ११ लाख रुपयांची देणगी दिली. …
कोल्हापूर: माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या फंडातून बांधलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृहाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यास ह.भ.प. सदाशिव उपासे महाराज…
कोल्हापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे महिला सक्षमीकरणाचे मोठे आदर्श उदाहरण आहे, असे प्रतिपादन लेखिका विनिता तेलंग यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक…