कुंभोज (विनोद शिंग महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्याशी मुंबई विधानभवन दालनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध प्रश्ना संदर्भात हातकणंगले गावचे माजी सरपंच संदीप कांरडे यांनी चर्चा केली.…
कोल्हापूर – यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर रहावे यासाठी विशेष प्रयत्न केले, असे प्रतिपादन कराड येथील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी आज येथे…
कोल्हापूर– पंजाबमधील चित्कारा विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व तंत्रान टात तृतीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मधील आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा चित्कारा विद्यापीठ,…
कोल्हापूर: मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास आणि संशोधन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी…
कोल्हापूर : भारत सरकारच्या मोटर वाहन अधिनियमानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने जून 2023 पासून भारत Term 3A मानक असलेली वाहने पासिंग करणे बंद केले आहे. हा नियम लागू केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो…
मुंबई: नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या विधानसभेवरील धडक मोर्चाच एकच जिद्द दाखवून शक्तीपीठ रद्दची मागणी केली. आज यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सहकार्यांनीही विधीमंडंळात याबद्दल आवाज उठवून…
कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2. 0 ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अधिक…
मुंबई : शक्तीपीठ महामार्ग विरोधात आझाद मैदानावर सर्व शेतकऱ्यांची एकजूट झाली आहे. हजारो शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही सभा सुरु असून अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. शिवसेना-उद्धव…
कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुयेवाडी इथल्या श्री भैरवनाथ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने महिला सभासदांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या समारंभाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने झाली. प्रमुख…
मुंबई :एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे आजार रोखण्याबाबत आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.…