कुंभोज (विनोद शिंगे) वठार (ता. हातकणंगले) येथे 15 वा वित्त आयोग योजनेतील बंधित निधीमधून पाण्याच्या टाकी येथे वृक्षारोपण केलेल्या झाडांना व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर असलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी बसवण्याच्या…
कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून, प्र.क्र. २५ – भाजपा कार्यालय ते छत्रपती…
मुंबई : महाराष्ट्र आता केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र बनत आहे, आणि भविष्यातील उद्योग आणि नाविन्यतेसाठी राज्य तयार होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.हॉटेल ताज…
मुंबई, : महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढत राज्याच्या कायद्याचे अनुकरण देशातील इतर राज्यच नाही,…
मुंबई : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढील वर्षीही दहा…
मुंबई: गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याने केले. गोकुळचे नूतन चेअरमन…
मुंबई: राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
कोल्हापूर : महेश सेवा समितीच्या वतीने आयोजित महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा भक्तिभाव आणि जल्लोषात पार पडली. या पावन प्रसंगी महेश सेवा समितीच्या कार्यालयात आमदार राहुल आवाडे हे उपस्थित राहून…
कोल्हापूर : महाराणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे उदघाटन आ. राहुल आवादे यांच्या हस्ते श्री शंभू तीर्थ,…
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील 6 विद्यार्थ्यांची सॉफ्टएन्जर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामवंत आयटी कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी…