75 बंधारे पाण्याखाली; पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७ फूट ६ इंचावर

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.58 दलघमी पाणीसाठा आहे. धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३७ फूट ६ इंच इतकी असून एकूण ७५ बंधारे पाण्याखाली…

चिखलीकरांनी स्थलांतरित व्हावे; शासनाचे आवाहन

प्रयाग चिखली (वार्ताहर) : मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरात पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर कायम राहिला तर चिखली ग्रामस्थांना दुसऱ्यांदा स्थलांतरित व्हावे लागण्याची…

‌राधानगरी धरण ८६ टक्के भरले

‌‌ ‌राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण ८६ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी स्थिर असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघे पाच…

नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

 कोल्हापूर :  जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः ८ ऑगस्ट रोजी सकाळी…

राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईसह कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे.या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली…

राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता.

.मुंबई (वृत्तसंस्था) : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या दोन दिवसांत थोडी उसंत घेऊन परत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन…

कोयना परिसराला भूकंपाचा धक्का

सातारा : कोयना परिसराला भूकंपाच सौम्य धक्का बसला आहे. आज (शुक्रवार) काेयना परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा हाेती. याबाबत काेयना धरण व्यववस्थापनाने याबाबत दुजाेरा दिला आहे. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर…

प्रयाग चिखली परिसरात पाणी ओसरू लागले; ग्रामस्थांना मोठा दिलासा

प्रयाग चिखली ( वार्ताहर) : प्रयाग चिखली (ता. करवीर) परिसरातील पुराचे पाणी शुक्रवार सायंकाळ पासून ओसरू लागल्याने चिखली परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून शिवाय धास्ती कमी झाली. आज दिवसभरात…

पावसाची विश्रांंती; आठ दिवसांनंतर काही काळ सूर्य दर्शन !

कोल्हापूर : गेल्या गुरुवारपासून सुरु झालेल्या पावसाने थोडी विश्रांंती घेतली आहे. आज काही काळ सूर्य दर्शनही झाले. 61 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची…

प्रयाग चिखली परिसरात पूरपातळी स्थिर; ग्रामस्थांना दिलासा

प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरातील पूरस्थिती शुक्रवारी दिवसभरात जवळजवळ स्थिर झाली. पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाण्याची वाढ अगदी संथ गतीने होत होती. त्यामुळे चिखली…

🤙 9921334545