कोल्हापूर : करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी यांचे समवेत आ. चंद्रदीप नरके यांची संयुक्त बैठक पार पडली. सदर बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण…
कोल्हापूर : इचलकरंजी येथील मराठा हायकर्स या संघाने हिमालय पर्वत सर करून इचलकरंजी शहराच्या नावलौकिकात मोलाची भर घातली. या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी देवांग मंदिर, मंगळवार पेठ, इचलकरंजी येथे विशेष…
कोल्हापूर : कबनूर ग्रामपंचायतीमध्ये आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी जलजीवन योजना, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प यासह अनेक महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात…
कोल्हापूर : प्रशासक यांनी दि. 05.जून 2025 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेकडील सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयास भेट दिली. कोवीड 19 या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत…
कोल्हापूर : अनेकांनी कटकारस्थानाने माझी नौका भर समुद्रातच बुडवण्याचे प्रयत्न केले. परंतु; माझी ही नौका समुद्रातून अलगद उचलून बाहेर काढण्याची ताकद गोरगरिबांच्या आशीर्वादात आहे. त्याची प्रचितीही मला आली आहे. आजवरची…
कुंभोज ( विनोद शिंगे) कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाया रोहित विजय माळी यांची इंडियन आर्मी निवड झाली. त्यांनी आपले ट्रेनिंग पूर्ण करून तो उद्या कुंभोज येथे परतणार आहे. त्याच्या…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्य संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक, अधिकारी यांच्या…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते…
कुंभोज (विनोद शिंगे) हातकलंगले तालुका संजय गांधी निराधार कमिटीची मुदत नुकतीच संपली असून सदर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. परिणामी नूतन आमदार दलित मित्रा अशोकरावजी माने व विद्यमान खासदार धैर्यशील…
कोल्हापूर : सजावटी फुलांचे उत्पादन हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आर्थिक संधीचे क्षेत्र आहे. यामध्ये पीक विविधतेच्या माध्यमातून शेतीत स्थिरता व आर्थिक शाश्वतता साधून उत्पन्नवाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी…