कोल्हापूर : सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. अशा वेळी दर्जेदार शिक्षणाबरोबर, संस्कार आणि कलागुणांची जोपासना आवश्यक आहे. शिक्षकांनी नवी पिढी घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, त्यातून भविष्यात भारत देश जागतिक…
कुंभोज (विनोद शिंगे) जून महिन्यात होत असलेल्या संततधारा पावासाने धरणक्षेत्राबरोबर शेतजमीनीतही पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामुळे यापुढे पडणा-या पावसाचे पाणी थेट नदीमध्ये प्रवाहित होत राहणार आहे. जुलै ,…
कागल : राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील लाभार्थ्यांनी व्यवसायासाठीच्या व्याज परतावा कर्ज योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.येथे महाराष्ट्र शासन अंगीकृत…
कोल्हापूर:गेली अनेक वर्ष रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सचिवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची…
कुंभोज (विनोद शिंगे) श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी लि इगतपुरीचा नुतन मशीनरी उद्घाटन शुभारंभ नाशिक जिल्ह्याचे नेते, माजी मंत्री मा बबनराव घोलप यांच्या शुभहस्ते व सूतगिरणीचे संस्थापक…
कुंभोज (विनोद शिंगे) श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून अध्यात्माची नवी दिशा आणि समाजाला आधार देणारा सेवाभाव हेच या चळवळीचे खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी…
कुंभोज (विनोद शिंगे) कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक आमदार डॉ राहुल आवाडे हे उद्योगाच्या अभ्यासासाठी ब्राझील या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. १५ ते २२ जून असा आठ दिवसांचा हा…
कोल्हापूर : आषाढीवारी निमित्त लिंगनूर दुमाला, ता. कागल येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांना वारीच्या मंगल यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. व पावसातही त्यांच्या प्रवासात…
कोल्हापूर : लिंगनूर दुमाला येथे पहिलीच्या शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले. लिंगलूर दुमाला येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विद्या मंदिर लिंगनूर दुमाला येथे स्वागत केले. मंत्री हसन मुश्रीफ तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना…
कुंभोज (विनोद शिंगे): चहा-कॉफीसाठी वापरण्यात येणारे कागदी वप्लास्टिकचे कप शरीरास अपायकारक आहेत. त्यामुळे 1 जुलैपासून इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील चहा टपरी, हॉटेलमध्ये चहा-कॉफीसाठी प्लास्टिक व कागदी कप वापरावर बंदीचा निर्णय एकमताने…