जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत नशामुक्तीसाठी ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका घेणार ठराव

कोल्हापूर: जिल्ह्यात ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत प्रत्येक स्तरावर जनजागृतीसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत पोलिस विभागाने आतापर्यंत 124 गुन्हे दाखल करून सुमारे 84 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त…

दिशा समिती बैठकीत केंद्राच्या योजनांचा आढावा, शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याचे निर्देश

कोल्हापूर : जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती अर्थात ‘दिशा’ ची बैठक  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.        …

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, खरेदी – विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याचे निर्देश देत सशक्त…

शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्य शासनाने साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत कृषीपंपांचे वीजबील माफ केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्याने त्यांना नवीन वीज जोडणी घेण्यास अडचणी येत आहेत. यासाठी 48 हजार…

एमपीएससीच्या संगणकआधारित परीक्षा ऑगस्ट 2027 पासून, तोपर्यंत जुनी पद्धतच – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई:सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक…

शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड निर्माण करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे…

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून,…

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशी करण्यात येत आहे. यासाठी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात…

एसआयआर मोहिमेला मुदतवाढ द्या सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर :मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव, बीएलओंवरील वाढता ताण यामुळे या मोहिमेला मुदतवाढ द्या अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील…

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी

मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या…

🤙 8080365706