कुंभोज ( विनोद शिंगे) मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां.…
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले.…
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरिता कौशिक लिखित ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नागपूरमधील क्रॉसवर्ड येथे प्रकाशन करण्यात आले. नागपूर मेट्रोमुळे नागरी जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची,…
कुंभोज -(विनोद शिंगे) येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकर्यांना घेऊन जाण्यासाठी देण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केेलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांसह हातकणंगले तालुक्यातील सहा गावांमधील कोरडवाहू शेतजमिनी सिंचनाखाली आणण्यासंदर्भात आराखडा बनवण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर मंडल कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. दिंडनेर्ली…
पुणे: भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, नौदल, वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ड्रेनेज, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम यासह अमृत योजना आणि डीपी रस्त्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी आज…
कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघातील सिंचनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर पाटबंधारे मंडळ येथे आढावा बैठक घेतली. सिंचन विभागातील अधिकाऱ्यांशी यावेळी विस्तृतपणे चर्चा करत कामांसंदर्भात योग्य त्या…
मुंबई : महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार…
मुंबई: राज्याच्या काना-कोपऱ्यातून कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद…