गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी-६० जवानांच्या सत्कार कार्यक्रमात नक्षलवादविरोधी अभियानात, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या C-60 दलातील अधिकारी व कमांडोंचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्रके दिली. यावेळी सन्मानित झालेल्या अधिकारी…
कोल्हापूर :देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक महान अर्थतज्ञ विकासाभिमुख राजकीय व्यक्तिमत्व, आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. त्याच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी इंडिया…
कोल्हापूर : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक महान अर्थतज्ञ विकासाभिमुख राजकीय व्यक्तिमत्व, आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी इंडिया आघाडी व…
बीड : शस्त्रांच्या बाबतीत जेवढ्या जणांना शस्त्र बाळगण्याबाबत परवानगी दिली आहे त्या सर्व फाईल्सची चौकशी सुरु आहे. शस्त्र प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. याबाबत माझी…
मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथिगृह येथे पुढील १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. यामध्ये त्यांनी परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि वस्त्रोद्योग विभागांना उपयुक्त…
कोल्हापूर : 31 डिसेंबर नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने करण्यात येणार्या कारवाईची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर मधून अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर-नरवणे यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने तपासणी नाके कार्यरत करण्यात…
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर…
कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पी.डब्लू.डी)ऑफिसला भेट दिली. सदर विभागामार्फत मतदार संघात सुरु असणाऱ्या कामांचा आढावा घेतला. नवीन कराव्या लागणाऱ्या कामांबाबत चर्चा झाली. सुरु…
कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून जिल्ह्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा मध्य प्रदेशमधील इंदोर येथे अभ्यास दौरा झाला. या अभ्यास दौ-यामध्ये इंदोर महापालिका व देव…
मुंबई: राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी नेहमी काम करीत आहे. राज्यातील नागरिकांना विनाविलंब शासनाच्या सेवा मिळतात की नाही, यावरून…