डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार – डॉ. संजय डी. पाटील

तळसंदे :- ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण…

गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांना सदिच्छा भेट

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) या राज्यातील अग्रगण्य सहकारी दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व गोकुळचे संचालक मंडळ यांनी राज्याचे…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा वर्ल्ड ट्रेड सेंटरशी सामंजस्य करार

मुंबई: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर…

कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई

मुंबई: राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

खा. धनंजय महाडिक यांनी दिली विकसित कृषी संकल्प अभियानास भेट !

कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय खरीप हंगामपूर्व ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थितीत राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.…

राज्यातील 85 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका !

मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या  पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला…

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणिखते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासणार नाही. साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात…

नैसर्गिक शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्वाचे -‘आत्मा’ उपसंचालक रवींद्र तागड यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला शेतकऱ्यानी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन आत्मा कोल्हापूरचे उपसंचालक…

‘गोकुळ’तर्फे मिल्क रेकॉर्डर यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप

कोल्‍हापूर: भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला असून या कार्यक्रमांतर्गत…

आण्णाप्पा पाणदारे यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड

कोल्हापूर :चळवळीतील निष्ठावान सहकारी आण्णाप्पा पाणदारे यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड.९ नोव्हेंबर २००२ साली झालेल्या ऊस आंदोलनात आण्णाप्पा पाणदारे व राजू पुदाले यांना साखर कारखान्याच्या गुंडानी बेदम…

🤙 9921334545