मुंबई : गौतमीच्या त्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक पक्षांनी आणि लावणी सम्राज्ञींनी गौतमीवर टीका केली आहे. अशातच आता मनसे पक्षानं गौतमीवर निशाणा साधला आहे.…
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक मोठी दुर्घटना झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील गंगा नदीतील अहिल्याबाई घाटावर 34 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट शनिवारी सकाळी नदीत उलटली. मात्र आजूबाजूच्या लोकांच्या…
मुंबई, आज 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाले. 14 वर्षांनंतरही देशाची आर्थिक राजधानी मुंबईत झालेल्या या हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. आजही त्या आठवणींनी थरकाप उडतो, पण…
पुणे : मुळशी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती प्रकल्पाची फार आवश्यकता राहिली नसेल, तर टाटा कंपनीला भरपाई देऊन हे पाणी शेती व पिण्यासाठी वापरता येईल, असा पर्याय पुढे आला होता.सन २०१४ ते…
नवी दिल्ली : अमेझॉन कंपनी पुढील महिन्यापासून भारतातील अन्न वितरण व्यवसाय बंद करू शकते. अॅमेझॉन 29 डिसेंबरपासून भारतातील अन्न वितरण व्यवसाय बंद करेल. दुसरीकडे, अॅमेझॉनने भारतातील ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बंद करण्याचा…
कोल्हापूर : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी त्यांना जिल्हा परिषदेत अभिवादन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोल्हापूर केंद्र आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…
बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सीमावादामुळे महाराष्ट्रातून बेळगावकडे येणाऱ्या ३०० हून अधिक बसेसची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगाव शहर मध्यवर्ती…
हातापायांना मुंग्या येणे सामान्य असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता हे अनेकदा हातापायांना मुंग्या येण्यामागचे मुख्य कारण असते. एकदा मुंग्या आल्या की हात…
आजचं राशिभविष्य.. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक…
शाहू कारखाना कार्यस्थळावर साधला शेतकऱ्यांशी संवाद कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती देत आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच केंद्र सरकारचा ध्यास आहे असे…