पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला देश संविधानानुसारच चालवायचा आहे : कायदामंत्री किरण रिजिजू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला देश संविधानानुसारच चालवायचा आहे.कोणी यात बिघडवण्याचा प्रयत्न केला तर देशवासियांना त्याचा विचार करावा लागेल, असं स्पष्ट मत केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या राज्यात नियमावली जारी

बंगळुरू : चीनसह अनेक देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे भारतातही कोरोनाबाबत खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने…

सुशांतची आत्महत्या नाही तर हत्याच …..

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात आता नवं वळण आलं आहे. सुशांतचा पोस्टमॉर्टम करणाऱ्या टीममधल्या एका कर्मचाऱ्याने मोठा दावा केला. कूपर रुग्णालयात जून 2020 मध्ये सुशांतचा पोस्टमॉर्टम करण्यात आला होता.…

पत्ता कोबीचे आरोग्यदायी फायदे

आरोग्य वार्ता: जाणून घेऊया पत्ता कोबीचे अनेक आरोग्यदायी फायदे. रोग प्रतिकारशक्तीकोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच शरीराला लोह शोषण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती…

आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते.…

कर्नाटकातील सीमावासीय मराठी बांधवांचे कागलला जल्लोषी स्वागत……

कागल : कर्नाटकातील सीमावासीय मराठी बांधवांचे कागलला कागल शहर आणि कोल्हापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोषी स्वागत केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने ही रॅली बेळगावकडून राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरला…

रिक्षा युनियन २६ जानेवारीला कोल्हापूर ‘मनपा’ ला घालणार घेराव

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर व जिल्हा तीन आसनी प्रवासी रिक्षा युनियनने २६ जानेवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव करण्याचे नियोजन केले आहे. रिक्षा युनियनचे सदस्य जाफर मुजावर…

‘उमेद’ सारखी चळवळ गावोगावी निर्माण व्हावी ; माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळ

कोपार्डे – छत्रपती शाहू महाराजांनी जे स्वप्न बाळगले होते त्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मांडलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय या त्रीसूत्री नुसार वंचित घटकासाठी साठी तळमळीने…

उचगाव ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा घ्या .. आक्रोश मोर्चा द्वारे मागणी

कोल्हापूर : निवडणुकीतील नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो,पैसे वाटणाऱ्या महाठगांचा धिक्कार असो,लोकशाहीचा गळा कापणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा करत उंचगाव ता.करवीर येथे लोकांनी मोठा जनआक्रोष मोर्चा काढला. यावेळी…

शिक्षकावर दोघांचा कोयत्याने हल्ला….

कोल्हापूर :कदमवाडी-भोसलेवाडी परिसरातील एका शाळेतील शिक्षकांवर दोघांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक संजय सुतार (रा. वरणगे पाडळी, या.करवीर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.कदमवाडी…

🤙 8080365706