मुंबई : कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली. ज्ञानोबारायांनी रेडा बोलावला.पण, तू त्या दिवशी गैरहजर होती. तुला जिथं दिसलं तसं फाडून टाकणार आहे. असं त्या म्हणाल्या…
मुंबई : महाविकास आघाडीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढला. राज्यपालांसहित भाजप नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान, कर्नाट्क महाराष्ट्र सीमावाद यावरून महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली असून सरकार विरोधात निषेध केला जात आहे.भायखळ्यातील…
नागपूर: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. जलद व आरामदायी प्रवाशाचा २० व्यक्तिंनी आनंद घेतला. नागपूरच्या गणेशपेठ आगारातून…
लातूर : जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणूक काळात परराज्यातून चाेरट्या मार्गाने आणण्यात येणाऱ्या दारुसाठ्याच्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लातूर, उदगीर आणि औसा तालुक्यात धाडी मारण्यात आल्या. दरम्यान, यावेळी लाखाे…
मुंबई : क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष असते तर जाणून घ्या आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत. आज क्रिप्टोकरन्सीच्या किमती डिजिटल चलन : बिटकॉइनहे विकेंद्रित…
मुंबई : महाराष्ट्रातील महापुरुषांचे नाव आणि त्यांच्या कार्याचे देशभरात आदराने स्मरण केले जाते. मात्र, याच महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात.त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवय…
मुंबई : कोटक एज्युकेशन फाउंडेशनने विशेषतः मुलींच्या शैक्षणिक पात्रतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोटक मुलींची शिष्यवृत्ती सुरू केली आहे. कोटक एज्युकेशन फाऊंडेशनने कोटक मुलींची शिष्यवृत्ती सुरू केली आहे.आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडणाऱ्या अशा…
कोल्हापूर : उदं गं आई उद’च्या नामघोषात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओढ्यावरील रेणुका देवीची आंबिल यात्रा आज शनिवारी पारंपरिक व उत्साही वातावरणात पार पडत आहे. कोल्हापूर शहर व परिसरातून कर्नाटकातील…
मुंबई : महाविकास आघाडीने ‘महामोर्चा’चं आयोजन केलं आहे. महापुरूषांच्या अवमानाविरोधात मविआने हे आंदोलन पुकारलं आहे.या ‘महामोर्चा’आधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि…
उचगाव: महाराष्ट्रात पहिल्यांदाच सरपंच पदासाठी लोकसहभागातून निवडणूकीसाठी पैसे गोळा करून देण्यात आले यात भगिनींचाही सहभाग आहे.उचगावात महिला शक्तीच निर्णायक ठरणार असून भाजपा उमेदवार सतिश मर्दाने यांचा विजय निश्चित आहे .…