औरंगाबाद (वृत्तसंस्था) : निर्णय हे गुणवत्तेवरून घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं…
पुणे (प्रतिनिधी) : राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. पिंपरीत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार…
नागपूर (प्रतिनिधी) : मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात निकाल देईल, असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. नागपूर विमातळावर पत्रकारांशी संवाद साधत असताना पवारांना विचारण्यात आलेल्या…
कोल्हापूर : भारत जोडो यात्रेअंतर्गत कोल्हापुरात आठ ऑक्टोबरला काँग्रेसच्यावतीने भव्य मेळावा आयोजित केला आहे. ऐतिहासिक दसरा चौकात हा मेळावा होत असून देशासह राज्य आणि जिल्ह्यातील दिग्गज नेते या मेळाव्यासाठी उपस्थित…
मुंबई (वृत्तसंस्था) : आदरणीय चंद्रकांतदादा, तुमच्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे. पण आपल्या नेत्यांचे गुणगाण गाताना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यामुळे सध्या खालावणाऱ्या राजकीय…
पडळ (प्रतिनिधी) : केर्ले (ता.करवीर) येथे झालेल्या आठव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यवलूज (ता.पन्हाळा) येथील अॅकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत समर्थ माने, वैदही पाटील, संस्कार पाटील, संकेत मगदूम यांनी…
मुंबई (वृत्तसंस्था) : धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज (शुक्रवारी) संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा…
कसबा बावडा (प्रतिनिधी) : येथील छत्रपती राजाराम कारखान्याची शुक्रवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार महादेवराव महाडिक व त्यांच्या संचालकांची शेवटची सभा असेल.ही सभा व्यवस्थित पार पाडून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज…
कसबा बावडा : एकीकडे सभा सुरळीत चालवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असताना, दुसरीकडे आमच्या विरोधकांनी मेळावा घेऊन सवयीप्रमाणे टिकाटिप्पणी केली. रात्रंदिवस फक्त ७/१२ आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का ? असा प्रश्न कधी…
मुंबई वृत्तसंस्था : पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय ‘सायलेंट किलर’…