गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. या आघाडीत माजी मंत्री आ.हसन मुश्रीफ, आ.सतेज पाटील, प्रकाश शहापूरकर,…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिव-शाहू आघाडी उतरणार असल्याची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात आज (गुरुवारी) आयोजित पत्रकार…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीटरवरुन चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ५०० रुपयांच्या चलनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि…
सोळांकूर (प्रतिनिधी) : गेल्या २७ वर्षांच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर आणि विश्वासावर मी घडलो व वाढलो नेतृत्वाने वार्यावर सोडले असले तरी कार्यकर्त्यांच्या हृदयात माझे स्थान अढळ आहे. म्हणून कोणताही निर्णय घाईगडबडीत…
अर्जुनवाडा (प्रतिनिधी) : मी,खासदार संजय मंडलिक आणि संजयबाबा घाटगे असे तिघेही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आलो आहोत असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांचा सर्वांगीण विकास हाच…
कागल (प्रतिनिधी) : ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान मिळण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांनी सत्कार केला. कागल,गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतज्ञतापर सत्काराने…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जयप्रभा स्टुडिओमध्ये राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे, हा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे,…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अनेक कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. राजर्षी…
कोल्हापूर : सत्ता हे साधन नसून गोरगरीबांच्या सर्वागीण विकासाचे प्रतिबिंब आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीस्थळाच्या सर्वागीण विकासासाठी सैदेव प्रयत्नशील असून जनतेच्या विकासाची कामे करताना कधी हार-जीत होत असते. पण महाडिक कुटुंबीयांनी…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त…