जागतिक बँकेच्या समितीकडून प्रयाग चिखली ची पाहणी

प्रयाग चिखली : पूरनियंत्रण उपायोजनांचे प्रस्तावाबाबत जागतिक बँकेच्या समितीने नुकतीच पुराचा मोठा तडाका बसलेल्या प्रयाग चिखली(ता.करवीर) गावाला क्षेत्रीय भेट देऊन पाहणी केली. यावेळी गावचे उपसरपंच अमर आंबले सदस्य दीपक कुरणे…

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

मुंबई: राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली. या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. याचदरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली…

अब्दुल सत्तार पुढच्या चार महिन्यात जेलमध्ये असतील: संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका करत…

कोल्हापूर -सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी दुष्काळी विभागाकडे वळविण्याच्या प्रकल्पास निधी मंजूर

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र हेच पुराचे पाणी दुष्काळी मराठवाडा विभागाकडे वळविण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक…

अशोक चव्हाण यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या आमदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. तसेच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा देखील राजीनामा दिला आहे. दरम्यान अशोक चव्हाण…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने…

उचगांव माळीवाडा हायवे पुलावर जोरदार निदर्शेने

उचगाव: सातारा ते कागल हायवे रस्त्याचे सहा पदरी करणाचे काम चालु आहे. पुर्वी रस्त्याच्या चार पदरी करणावेळी पुल व रस्ता करताना बऱ्याच चुका झाल्यामुळे त्याचा त्रास १५ ते २० वर्षे…

उपोषणाचा तिसरा दिवस: मनोज जरांगे यांची तब्येत खालावली

जालना : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले असुन जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी या गेल्या…

उंचगाव पैकी मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी

कोल्हापूर: उंचगाव पैकी मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून शिवसेना नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आंबदास दानवे यांच्या जनता दरबारात करण्यात आली. गेली 35 वर्षे झाली…

खुपिरेच्या बजरंग दूध संस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनल विजयी

दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील बजरंग दूध संस्थेच्या निवडणुकीत कुंभी बँकेचे माजी संचालक आनंदा कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत विजय मिळवला. कुंभी बँकेचे माजी…

🤙 8080365706