कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची शिवसेना-महायुतीची अधिकृत उमेदवारी राजेश क्षीरसागर यांना जाहीर झाली आहे. यानिमित्त महायुतीच्या सर्व मित्रपक्षांची पत्रकार परिषद संपन्न झाली. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या प्रक्रियेमध्ये प्रलंबित…
बानगे: छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्ली, ता. कागल येथील दलित समाजाला कसण्यासाठी साडेपाच एकर जमीन दिली होती. हि जमीन समरजीत घाटगेंनी पोलीस बळाचा वापर करून काढून घेतली आहे. माझे हे…
कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदार संघातील प्रयाग चिखली-वरणगे पाडळी रोड येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसैनिकांसोबत राहुल पाटील यांनी यावेळी संवाद साधण्यात आला. पाटील म्हणाले, शिवसैनिकांमध्ये असलेली…
कोल्हापूर :वाडयावस्त्यावरील विखरुलेल्या राधानगरी मतदार संघ पायाभूत मुलभूत सुविधेच्या गर्तेत अडकला आहे. विकासाला निश्चीत स्वरूपाचा न्याय देण्यासाठी लोकशाहीच्या लढाईत ठोकशाहीचा पाडाव करण्यासाठी मला साथ द्या अशी साद के.पी .पाटील यांनी…
कागल: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत अशातच समरजीत घाटगे गटाला सुळकूड मध्ये खिंडार पडले आहे. सुळकूड शहरातील समरजीत घाटगे गटातील शाहू कृषी…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे ) हातकणंगले विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर क्रांतीताई सावंत ह्या मंगळवार दिनांक 29 रोजी दुपारी अकरा वाजता आपला निवडणूक अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या…
बामणी :सैनिकहो, तुमचे अपार कष्ट, त्याग आणि बलिदानामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे. भारत मातेच्या संरक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा आहे, अशी भावना…
कोल्हापूर:महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत पाटील- सरूडकर यांनी आज अजिंक्यतारा कार्यालय येथेआमदार सतेज…
कोल्हापूर: कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राजेश विरुद्ध राजेश अशी लढत पहायला मिळणार आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये…
कोल्हापूर: महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह शेतकर्यांना वीज माफीच्या निर्णयाबरोबरच अन्य महत्वाच्या निर्णयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे महायुती सरकार राज्यात पुन्हा…