कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या चौदाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 12,266 मतांची आघाडी घेतली आहे. फेरी 14 (अकबर मोहला 3 बूथ, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या तेराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 11179 मतांची आघाडी घेतली आहे. फेरी 13 * (अकबर मोहला शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महापालिका परिसर…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या दुसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. फेरी 2जयश्री जाधव 5515सत्यजित कदम 2513 लीड 3002 एकूण लीड 5139
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज राजाराम तलावाशेजारील गोदामात प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. फेरी…
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज (शनिवारी) राजाराम तलावाशेजारील गोदामात प्रारंभ झाला आहे. ही मतमोजणी १६ टेबलांवर २६ फेऱ्यांत होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत…
कागल : रामनवमी आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमध्ये प्रभू श्रीरामांचा अवमान केल्याचा आरोप आरोप करत शाहू उद्योग समूहाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे संतप्त…
मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज शिवसेनेचा नवा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा…
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ एक अशी १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमधील मेळावा आणि त्यानंतर काल ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत…
मुंबई : मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे.…