मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल, अस दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
नवी दिल्ली : पंतप्रधानांना काळे कृषी कायदे परत घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना ‘माफीवीर’ होऊन देशातील तरुणांची मागणी मान्य करावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावे लागेल’ असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते…
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांवर दबाब टाकण्यासाठी फोन केले जात असल्याचाही आरोप…
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, आणि महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत भाजपला…
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आणि विरोधी भाजप यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. १० जागांसाठी भाजपकडून सहा तर महाविकास आघाडीकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना सोडल्यास…
मुंबई : सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं, अशी बोचरी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आठ दिवसांपूर्वी वांद्रे…
अकोला : राष्ट्रपतीपदासाठी एकमताने राष्ट्रवादीचे अध्यभ शरद पवार यांचं नाव घेण्यात येत आहे. राष्ट्रपतीपदासाठी एक उंची असावी लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे हे त्यांनीच सांगावं. शरद पवार यांना उगाच चर्चेत…
मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना ईडीकडून चौकशीसाठी पाठवलेले समन्स आणि राहुल गांधी यांची तीन दिवसांपासून ईडीकडून सुरू असलेली चौकशी याच्याविरोधात मुंबईत काँग्रेसकडून राजभवनावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक…
औरंगाबाद : विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांना पाडण्याचा भाजपचा प्लॅन आहे. तसेच भाजपने घोडेबाजारासाठीच पाचवा उमेदवार उभा केला असल्याचा धक्कादायक आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.…
मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राज्यसभेसारखी चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी २० जूनला ही निवडणूक होणार असून सर्वच राजकीय पक्षानी जोरदार मोर्चेबांधणी केली…