मुंबई : २०१९ ला ‘मी पुन्हा येईन’ असं वक्तव्य केलं होत. माझ्या त्या वक्तव्याची प्रचंड टिंगल उडवण्यात आली. मी आता परत आलो आहे. मी पुन्हा आलो आहे आणि या सगळ्यांना…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ मते शिंदे सरकारला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही’. असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारला लगावला आहे.…
नवी मुंबई (वृत्तसंस्था) : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले होते. तेव्हापासून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. उद्धव ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची राज्यपालांना…
मुंबई : . जे आज केलं ते अडीच वर्षापूर्वी का केलं नाही? तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी…
मुंबई : राज्याचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कादायक घडामोडी घडल्या असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक खेळला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज (गुरुवार ३० जून) संध्याकाळी…
कोल्हापूर: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर कोल्हापूरमधील छत्रपती ताराराणी चौकामध्ये माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित उर्फ नाना…
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडलं. मुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही…
कागल :महात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट घातल्यामुळे…