नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी धनखड…
मुंबई : भारतीय घटनेनुसार 12 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असणं बंधनकारक असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाला घटनात्मक वैधता नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहे. संजय राऊत…
मुंबई : राज्यात सध्याच्या राजकारणात नवीन सिनेमा सुरु आहे, तो म्हणजे ‘एक दुजे के लिए’. आता पडद्यावर त्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल. संसदेत प्रखर बोलण्यावरती बंदी घालण्यात आली आहे.…
सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सध्या जोरदार पावसाळा सुरू आहे. गटारामध्ये साचलेली घाण साफ होत आहे. गटारीतील या पाण्याबरोबर बरोबर कागल तालुक्यात शासकीय योजनांमध्ये गोर-गरीबांकडून कमिशन खाणाऱ्यांची घाण वाहून जाऊ दे अशी…
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट…
मुंबई : ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. उस्मानाबादचे धाराशिव केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पण हे तिन्हीही निर्णय रद्द…
कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे हे समाजभिमुख,व पारदर्शी कारभार यासाठी आग्रही होते. त्यांचे हेच समाजभिमुख विचार व पारदर्शी कारभार नगरपालिकेत नेण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आ.राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र…
उचगाव : कोणत्याही संकटात सर्वांसाठी धाऊन जाणारी शिवसेना आजपर्यंत सर्वांनी पाहिली आहे.त्यामुळे कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आमच्यासाठी मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिच छत्रछाया आहे. यापुढेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाव्य पूर परिस्थितीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून…