कागल : प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा कळवळा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय. आत्ता सत्तेतून बाहेर गेल्यानंतर के. डी. सी. सी. बँकेमार्फत ठराव करणे म्हणजे गेली अडीच…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून उद्धव ठाकरे…
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर माफी मागितली आहे. माझ्याकडून चूक झाली क्षमा करा असे म्हणत त्यांना वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका…
सुळकुड : मंजूर झालेला निधी अडविण्यापेक्षा अंगात पुरुषार्थ आणि मर्दानगी असेल तर आमच्यापेक्षा जास्त निधी आणा आणि जनतेची कामे करा, असे जाहीर आव्हानच आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. कागल तालुक्यात…
मुंबई : आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले, याबाबत ज्यावेळी मी मोठा खुलासा करीन, त्यावेळी राजकीय भूंकप होईल, असा इशारा शिंदेंनी दिला होता. मात्र या विधानानंतर आनंद दिघेंचा पुतण्या केदार दिघेंनी…
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरु झालेल्या वादावरून सर्वांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना खासदार संजय राऊत यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असल्याचा दावा शिवसेनेने केला…
बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅममधील ‘राष्ट्रकुल स्पर्धा २०२२’ मध्ये सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संकेत सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले…
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व…
मुंबई : राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असताना शिंदे गटाने राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यपाल…
मुंबई : मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे. या वक्तव्यातून…