सर्जनशीलते बरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान वाढवा : डॉ. संजय डी. पाटील

कसबा बावडा : आर्किटेक्च क्षेत्र हे खूपच व्यापक असून आपल्या दैनंदिन जीवनातील फर्निचरच्या डिझाइनपासून ते टाउन प्लानिंगपर्यत सर्व कामामध्ये आर्किटेक्टची भूमिका महत्वपूर्ण असते. आर्किटेक्चर व बांधकाम क्षेत्रातील शिक्षण घेत असताना…

ब्रश न करता खाण्यापिण्याची सवय आहे… मग वेळीच सावध रहा…

शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणेच तोंडाच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीचे तोंडाचे आरोग्य खराब असेल तर त्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे तोंडाच्या…

स्तनांचा कर्करोग उपचारानंतर पुन्हा उद्भवण्याची कारणे जाणून घेऊयात….

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान हा आयुष्य बदलून टाकणारा क्षण असतो, पण त्याहूनही अधिक भीतीदायक असते ती कॅन्सर पुन्हा उद्भवण्याची भीती. संशोधनातून हाती आलेल्या आकडेवारीनुसार ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रथम निदानानंतर १० वर्षांच्या आत…

लाईफस्टाइल हेल्दी ठेवायची आहे…. मग योगा आहे फायदेशीर…

योगामुळे आपले मन आणि शरीर रिलॅक्स व्हायला मदत होते. रिलॅक्स होण्यासोबतच योगामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आणि आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवण्यासाठी योगा अतिशय उपयुक्त…

आहारात ह्या गोष्टीचा समावेश करा ; आणि केस वाढवा

केस वाढवण्यासाठी अनेकदा हेअर मास्क वापरण्याा सल्ला दिला जातो. हेअर मास्क लावण्याऐवजी तुम्ही काही प्रकारच्या पानांचा आहारात समावेश करूनही केस वाढवू शकता. शेवग्याच्या शेंगा भाजी किंवा सांबरमध्ये आवडीने खाल्ल्या जातात.यात…

मधुमेह रुग्णांसाठी ही भाजी आहे उपयुक्त….

मधुमेहाच्या रूग्णांसाठी थंड हवामान थोडे कठीण होते, कारण थंड हवामानाचा हृदयावर विविध प्रकारे परिणाम होतो. थंड हवामान असो किंवा या दिवसात घेतलेला आहार असो किंवा थंडीमुळे शारीरिक हालचालींचा अभाव असो,…

चेंबूर येथे सोळा विद्यार्थ्यांना विषबाधा

चेंबूर : चेंबूर आणिक गाव येथे पालिकेच्या शाळेत सहावी आणि सातवीच्या 16 विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजनातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास माध्यान्य भोजन घेतल्यानंतर मुलांना…

श्री महादेव दादोबा गाताडे विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंगळी येथील श्री महादेव दादोबा गाताडे विद्यालयामध्ये ब्रमहकुमारी विश्वविद्याय व सामाजिक न्याय मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी भक्ती बहनजी…

तोंड स्वच्छ करण्यापूर्वीच खाताय…. मग जाणून घ्या ह्या समस्या

शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणेच तोंडाच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खराब तोंडी आरोग्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेची नेहमी विशेष काळजी…

अपुऱ्या झोपेमुळे खरंच वजन वाढतं का…? घेऊया अधिक माहिती

उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, काम आणि जेवण यासह झोप देखील महत्वाची आहे. शरीराला आराम हवाच. तज्ज्ञ ८ तास झोप घेण्याचा सल्ला देतात. मात्र, अपुऱ्या झोपेमुळे अनेक आरोग्यदायी समस्या उद्भवतात.मुख्य म्हणजे वजन…

🤙 8080365706