बहुतेक लोकांना टोमॅटो खायला आवडतो. त्यात जेवणामध्ये टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेवणाची टोमॅटोशिवाय चव अपूर्णच. भारतीय जेवणात कांदा आणि टोमॅटो आवर्जून वापरला जातो.टोमॅटो हा जेवणाची चव वाढवतो पण…
निरोगी राहण्यासाठी, आपल्याला सकाळी विविध व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो, यात जॉगिंगचा देखील समावेश आहे. हा एक व्यायाम आहे. ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्रिया तुमचे आरोग्य सुधारू शकते.झोपेतून उठल्यानंतर आपण…
लोणचे शब्द ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लोणचे वेगवेगळ्या फळाचे बनवले जाते. आंबा, लिंबू,आवळा, गाजर, कारले यासह अनेक प्रकारचे लोणचे बाजारात उपलब्ध आहेत.भारतीय जेवणाच्या ताटात लोणच्याचा समावेश केला जातो. पण…
थंडी सुरु झाली की प्रदूषणाची पातळी देखील वाढते. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद सारख्या शहरांमध्ये परिस्थिती खूपच वाईट असते. पण आता मुंबई आणि इतर शहरांमध्ये देखील प्रदुषणाची पातळी वाढू लागली आहे.या…
आपल्यापैकी अनेक लोक हे डिटॉक करण्यास प्राधान्य देतात. त्यामागे एकच कारण असतं आणि ते म्हणजे वजन कमी करणं. कारण आपण इतकं खातो की आपलं वजन वाढू लागतं. अशात आपण रोज…
ऑफीसमध्ये किंवा घरातही आपण सतत काही ना काही खातो नाहीतर चहा किंवा कॉफी पितो. पण ते झाल्यावर आपण तोंड धुतोच असे नाही. अशावेळी खाल्लेल्या अन्नाचे कण दातात राहून ते सडतात…
किडनी आपल्या आपल्या शरीरातील फार महत्वाचा अवयव आहे. आपल्या पूर्ण आरोग्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. किडनीच्या कामाबाबत सांगायचं तर दर 30 मिनिटांनी किडनी शरीरातील रक्त फिल्टर करणं, टॉक्सिन आणि फ्लूइड…
शेवग्याच्या शेंगाची व पानांची भाजी खाण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात. पण या भाजीचे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच ताटात आवर्जुन ही भाजी घ्याल. मधुमेहासारखे आजार आजकाल खूप सामान्य झाले आहेत.काही जणांना…
हिवाळी ऋतू सुरु झाला की अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्दी आणि खोकला आता सामान्य झाले आहे. प्रत्येकाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो.अनेक औषधे घेऊन देखील ती बरी…
शरीराला आवश्यक त्या प्रथिनांचा पुरवठा करणारा एक घटक म्हणून अंड्यांकडे पाहिलं जातं. एका अंड्यामध्ये असणारी पोषक तत्त्वं तुम्हालाही हैराण करून जातात. अंड्यांमध्ये सहसा विटामिन बी12, विटामिन डी, सेलेनियम, आयोडिन आणि…