हिवाळ्यात खजूर खाताय मग सावध व्हा…

खजूर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. यामध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरातील गंभीर समस्या दूर करू शकतात. यामध्ये कॅलरी, व्हिटॅमिन बी6, लोह,…

हिवाळ्यात फुफ्फुसांची अशी घ्या काळजी…

न्युमोनियामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज येते ज्याचा फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांवर परिणाम होऊन खोकला, श्वास घेण्यास त्रास, छाती दुखणे अशी लक्षणे दिसतात. हिवाळ्यातील थंड हवामान, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वसन संबधित विषाणूंचा…

नारळ पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे….

नारळ पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी दिले जाते.नारळ पाणी प्रत्येक…

भूक आणि झोप न लागणे ; असु शकते याआजाराचे संकेत…

भूक लागणे हे चांगल्या आरोग्याचे संकेत मानले जाते. त्यामुळं अचानक भूक न लागणे, जेवण न करणे, अन्नावरुन मन उडून जाणे, असं घडू लागल्यामुळं चिंता वाटू लागते. सुरुवातीला जरी हे सामान्य…

आरोग्यासाठी उपयुक्त पपईचे महत्त्व जाणून घेऊया….

 बहुतांश लोकांना पपई हे फळ खायला आवडत नाही. मात्र, पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पपई अनेक आजारांपासून आपले संरक्षण करू शकते. त्याचबरोबर पपई त्वचा आणि केसांसाठी देखील खूप…

तणाव कमी करायचा आहे ; मग जाणून घ्या या गोष्टी

आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. रोजच्या कामामुळे ताण वाढत जातो, ज्यामुळे आपल्या आरोग्याचे खूप नुकसान होते. तणाव ही एक सामान्य समस्या आहे जी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला प्रभावित…

मधुमेहाची सामान्य लक्षणे जाणून घेऊया…

जगभरात मधुमेह सारखा गंभीर आजार आता सामान्य होत चालला आहे. स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करत नसल्यामुळे रक्त प्रवाहात साखर तयार होते. मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत. टाइप 1 आणि टाइप…

हिवाळ्यात गाजर खा आणि रोगमुक्त व्हा…

हिवाळ्यात अनेक आजार डोकं वर काढत असतात. हवामानात बदल होत असताना अनेकांना सर्दी, खोकला तसेच त्वचेशी संबंधित आजार होत असतात. हिवाळ्यात प्रदुषण देखील यामागचं एक कारण असू शकतं.तुम्ही देखील या…

आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने डॉ.कुबेर मिठारी यांचा गौरव.

सिंधुदुर्ग : ४ डिसेंबर २०२३ इ.रोजी तारकर्ली, मालवण येथे भारतीय नौसेना दिन संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत उपस्थित जनतेसाठी आरोग्य पथकाद्वारे आरोग्य सेवा पुरवण्यात…

बदलापूर शहर आता जांभळांचे गाव म्हणून ओळखले जाणार…

मुंबई : भारतात अनेक राज्यांची, शहराची ओळख वेगवेगळी आहे. काही शहरांची ओळख ही त्या शहरात घेतली जाणाऱ्या पीकांवर देखील आहे. अशीच ओळख महाराष्ट्रातील शहरांची आहे.महाराष्ट्रात कोकणातील आंबा, नाशिकची द्राक्षे, नागपूरची…

🤙 8080365706