हैदराबादः तेलंगणात पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील जनतेला अवघ्या ४०० रुपयांत गॅस सिलिंडर देण्यात येईल, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी हैदराबाद येथे जाहीर केलेल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात केली…
गारगोटी : प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यावर भर राज्यातील ग्रामपंचायतींना आता आयएसओ मानांकन मिळणार आहे. ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यात…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे आज (शनिवार )14 ऑक्टोंबर रोजी माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरवात करण्यात आली. येथील पाटील ओढा येथे आज…
नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भुजबळ फार्मवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन…
नवी दिल्ली: हमासने इस्रायलवर केलेल्या महाभयंकर हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धानंतर काहींनी इस्रायलची बाजू घेऊन आपली भूमिका मांडली तर काहींनी हमासच्या बाजूने भूमिका मांडली.हिंदुस्थानातही हेच चित्र पाहायला…
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नॅशनल करिअर सर्व्हिस, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 13 ऑक्टोबर 2023 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा…
कोल्हापूर (प्रतिनिधी) ज्या पद्धतीने महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये दुर्दैवी घटना घडत आहेत,त्याला अनुसरून प्रत्येक ठिकाणी शासकीय हॉस्पिटल मध्ये,औषधांचा सठा पुरेसा आहे कि नाही?रोजच्या सर्जरी वेळेवर होतात कि नाही? रक्त पेढी मध्ये…
कागल : कागल नगरपरिषदेच्या निधीतून नियमबाह्य,खोटी व बोगस कामे झाली आहेत.नियमबाह्य कामातून निधीवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात येऊ नयेत. असे निवेदन भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांना दिले…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. मराठा समाजाच्या भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिल्याने, हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र…
. कोल्हापूर : कोल्हापूर शहरात नोकरी करणाऱ्या महिला व युवतींच्या सुरक्षित निवासासाठी महानगर पालिकेने केंद्र सरकारच्या ‘सखी निवास योजने’ तर्गत शहरात वसतीगृहे उभारावीत अशी मागणी आमदार ऋतुराज संजय पाटील व…