कोल्हापूर: राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यात जून पासून ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग…
मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली…
कोल्हापूर : महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कोल्हापूर शहर क्षेत्रातील ऐतिहासिकदृष्टया / सांस्कृतिकदृष्टया महत्वाची ठिकाणे दाखविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘कोल्हापूर दर्शन’ हा उपक्रम दि.7 फेब्रुवारी ते दि.5 एप्रिल 2024 या…
तळसंदे येथे डी. वाय. पाटील ग्रुपच्या विद्यार्थ्यांशी संवाद तळसंदे: शिक्षणामुळेच व्यक्ती समृद्ध बनतो. उत्तम शिक्षण हेच भविष्य असून चांगल्या शिक्षणातूनचा स्वत:ची व देशाची प्रगती घडेल. शिक्षण क्षेत्रात नवकल्पना व सातत्यपूर्ण…
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च…
कसबा बावडा : रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब मुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यामध्ये विकास घडून येईल व रोबोटिक क्षेत्रातील उत्तम अभियंते घडतील असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यानी यावेळी व्यक्त…
मुंबई : 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही…
कसबा बावडा : कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची छात्रा कु. सिद्धी राज्याध्यक्ष हिची एन.सी.सी. च्या 5 महाराष्ट्रीयन बटालियन मधून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त…
कोल्हापूर: डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व रिपकॉर्ड फार्मासिटीकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी…
कोल्हापूर :- कोजीमाशि पतपेढीमध्ये फक्त ४२ कोटीच्या ठेवी असताना तब्बल १३ कर्मचारी नेमले आहेत.संस्थेच्या एकूण नफ्यातील सत्तर टक्के भाग या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च होतो यातून सभासद हित ते काय ?…