नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ; द्रौपदी मुर्मूंनी घेतली आज सरन्यायाधीशांकडून १५ व्या राष्ट्रपतीपदाची शपथ महिला राष्ट्रपती म्हणून विराजमन झाल्या.त्या आज पर्यंत दुसऱ्या महिला म्हणून राष्ट्रपतीपदी मान मिळाला . आदिवासी समाज्यातील…
कोल्हापूर (प्रतीनिधी) ; राज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना…
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.. बांठिया, या अहवालाला…
बांठिया, या अहवालाला अनेक ओबीसी नेत्यांनी केला विरोध मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी झालेल्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) ; गेल्या अनेक दिवसापासून पाचगाववासीयांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. आम. ऋतुराज पाटील यांनी पाचगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी…
मुंबई (वृत्तसंस्था); ओबीसी आरक्षण ज्या पद्धतीने दिले गेले त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चा व बुलंद छावातर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन…
कागल (प्रतिनिधी) : महावितरण कडून वाढीव वीज दर रद्द करा, लॉकडाऊन यांच्या काळात 1 एप्रिल 2020 पासून 20 % वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज आपल्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कमवा व शिका योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन केलं आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर लगेच कोल्हापूरच्या विकासात भर पडण्याचे सोडून मुख्यमंत्री शिंदे यांनी…
मुंबई (वृत्तसंस्था) : 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी असूनही, कमी पगार मिळत असल्याच्या तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या तक्रारी दूर केल्या जाऊ शकतात. त्यांच्या पगारवाढीच्या संदर्भात केंद्र सरकार…