मुंबई : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावर बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय…
कोल्हापूर : कोल्हापूरचे जलवैभव असलेला रंकाळा तलाव आणि जीवनदायीनी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदूषण मुक्तीसाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाय योजनांची गरज आहे. त्या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी…
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगी येथील बाधित कुटुंबांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थितीमध्ये यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक पार पडली. …
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेशातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होण्याकरिता सिंचन प्रकल्प तातडीने…
कोल्हापूर : झूम प्रकल्पावर गेले दोन तीन दिवस आग लागून ती धुमसत होती. कालपासून अष्टेकर नगरच्या बाजूला आगीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन फायर फायटर व दोन…
कुंभोज (विनोद शिंगे) जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग भू संपादनविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी…
मुंबई :- महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री…
कोल्हापूर : महानेट अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेणेसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. …
मुंबई : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार मंत्रालयाच्या वतीने ‘सहकार से समृद्धी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक…