‘राधानगरी’तील ७५ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांना मंजुरी : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : राज्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघातील ७४.५० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी…

सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेट देत स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतीला दिवसा दहा तास वीज द्या, या मागणीसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करत असून सरकारने सांगितल्याप्रमाणे १५ दिवसाच्या आत शेतीला दिवसा विजेचा निर्णय घ्यावा, अन्यथा त्यानंतर…

दिवसा वीज मिळेपर्यंत माघार नाही; सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई : शेतीपंपाला दिवसा वीज देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आम्ही पंधरा दिवस वाट पाहणार. दिवसा वीज मिळेपर्यंत माघार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी…

‘गोकुळ’च्या महालक्ष्मी पशुखाद्यास बीआयएस प्रमाणपत्र

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्यास भारत सरकारने फूड सेफ्टी ॲक्ट (FSSAI) नुसार उत्पादन व विक्रीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् बीआयएस प्रमाणपत्र दिले. या…

🤙 8080365706