मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट; राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा…

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

मुंबई: भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, असा प्रतिज्ञा घेऊया, असे…

एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत !

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली.   विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत…

सभापती राम शिंदे यांच्याशी धनगर समाजाच्या प्रश्नासंदर्भात संदीप कारंडे यांची चर्चा

कुंभोज (विनोद शिंग महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्याशी मुंबई विधानभवन दालनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध प्रश्ना संदर्भात हातकणंगले गावचे माजी सरपंच संदीप कांरडे यांनी चर्चा केली.…

आ. अमल महाडिक यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांनी 50 एचपीवरील ट्रॅक्टरचे पासिंग करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्याची केली विनंती

कोल्हापूर : भारत सरकारच्या मोटर वाहन अधिनियमानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने जून 2023 पासून भारत Term 3A मानक असलेली वाहने पासिंग करणे बंद केले आहे. हा नियम लागू केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो…

शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेऊ नका! आ. सतेज पाटील यांचा आझाद मैदानावरील शक्तीपीठ विरोधी आंदोलनात सरकारला इशारा

मुंबई: नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या विधानसभेवरील धडक मोर्चाच एकच जिद्द दाखवून शक्तीपीठ रद्दची मागणी केली. आज यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सहकार्यांनीही विधीमंडंळात याबद्दल आवाज उठवून…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या हिताची – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2. 0 ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अधिक…

एच.एम.पी.व्ही. व जी.बी.एस. हे आजार रोखण्याकरीता कोणती उपाययोजना केली;आमदार सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न

मुंबई :एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे आजार रोखण्याबाबत आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.…

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कार्यवाही केली. आ. सतेज पाटील यांचा तारांकित प्रश्न

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातीत पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या याबाबतच्या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे ,असा तारांकित प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील…

मंत्री विखे पाटील यांनी दिल्या कालव्याचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

कोल्हापूर : दूधगंगा पाटबंधारे प्रकल्पातील डाव्या कालव्याचे हातकणंगले तालुक्यातील हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेर्ली,तामगाव, मुडशिंगी, वसगडे आदी गावांमध्ये काम अपूर्ण आहे. वेळोवेळी सांगूनही ठेकेदार हे काम…

🤙 8080365706