भारताची सात विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : देशातील विमान कंपन्यांची सात विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी मंगळवारी देण्यात आली. यात एअर इंडियाच्या शिकागोला जाणाऱ्या विमानाचाही समावेश आहे. विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच तपास यंत्रणांनी…

भारतीय वायूदलाचे ‘सी-२९५’ विमानाची नवी मुंबई विमानतळावर यशस्वी लँडिंग

मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज भारतीय वायुदलाच्या वतीने ‘सी-२९५’ चे यशस्वीरित्या लँडिंग करून तर ‘सुखोई-३०’ या विमानाचा यशस्वी फ्लाय पास करत धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. भारतीय वायूदलाचे…

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती…

लडाख मध्ये नवीन पाच जिल्ह्यांची निर्मिती :अमित शहा यांनी केली घोषणा

मुंबई : केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख मध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय ,मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या पाच जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे.…

‘स्वातंत्र्यदिनी’ या राज्यावर होऊ शकतो आत्मघाती हल्ला !

दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान जम्मू मध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटातील दहशतवादी दिल्ली किंवा पंजाब मध्ये आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न करू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळालेली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा…

‘स्वातंत्र्य दिनाच्या’ पार्श्वभूमीवर दिल्लीत हायअलर्ट जाहीर

दिल्ली: बांगलादेशात गृहयुद्ध चालू आहे, अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारत सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट जाहीर केला आहे. दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार…

दहशतवाद्यांशी लढताना भारतीय जवान शहीद

मुंबई :भारत भूमीचे रक्षण करताना भारतीय लष्कराच्या शूर जवानाने बलिदान दिले . जम्मू काश्मीर मधील अनंतनाग येथे ऑपरेशन रक्षक मध्ये सिरमौर जिल्ह्यातील प्रवीण शर्मा शहीद झाले . ते वन पॅरा …

दशनाम गोसावी समाजाची राज्य परिषद कोल्हापूरात संपन्न

कोल्हापूर : हिंदू धर्म गुरु असलेल्या दशनाम गोसावी समाजाची दोन दिवसीय राज्य शिखर परिषद कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतीबा संपन्न झाली. या परिषदेला राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या निमंत्रित समाज…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा…

नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सायफर प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाली आहे. त्यांच्यासोबत पीटीआयचे उपाध्यक्ष शाह महुम्मद…

मच्छिंद्र कांबळे लिखित शाहीनबाग कादंबरीवर आधारित ‘वनवा ‘ लघुपटाचा प्रीमियर शो संपन्न

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मच्छिंद्र कांबळे लिखित ‘शाहीनबाग ‘ या कादंबरीवर आधारित व अनुप जत्राटकर दिग्दर्शित ‘ वणवा ‘ या लघुपटाचा प्रीमिअर शो एम .के फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर…