कोल्हापूर : विश्वनमोकार महामंत्र दिनानिमित्त जितो संस्थेच्या वतीने जगभरातील १०८ देशांमध्ये सामुदायिक नमोकार मंत्र उच्चारणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
लातूर ( प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री हे अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून सर्व गोष्टी मुद्देसुद अभ्यासपुर्ण मांडतात .मात्र शक्तीपीठ महामार्गामधील शेतकरी व सामान्य नागरीकांनी ऊपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देवून शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार…
मुंबई: महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी, यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ‘महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळा 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित…
कोल्हापूर : पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे श्री उदय समुह आयोजित “उदय गुणगौरव सोहळा २०२५” पोर्ले तर्फ ठाणे व परिसरातील गावातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गेवाडी येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या बौद्ध विहाराला भैय्यासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली.या ठिकाणी 1970च्या दशकात अत्यंत दुर्गम अशा शाहूवाडी, चांदोली धरण परिसरात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी…
कोल्हापूर– शिवाजी विद्यापीठाचे माजी वित्त व लेखाधिकारी बी.एस.पाटील यांचे हृदयस्पर्शी आणि प्रवाही लेखन वाचकांना भावते, असे उद्गार विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांनी आज सायंकाळी येथे काढले. …
कोल्हापूर – शहरातील नागरीकांना ताजी मत्स उत्पादने उपलब्ध होणे करीता केंद्र तसेच राज्य शासनाच्या अनुदानातून अद्यवात फिश मार्केट उभारणीचे नियोजन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. शासनाच्या सहकार्यातून कोल्हापूर शहरातील…
कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 मध्ये कार्यालयस्तरावर नागरीकांच्या तक्रारी सोडविण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. यासाठी प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उप-शहर अभियंता व संबंधीत कर्मचा-यांनी सोमवारी व…
कोल्हापूर:डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ ‘टेकव्हर्स २०२५’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील १८०० हून अधिक…