साळोखेनगर : शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून, व्यक्तिमत्व विकासासाठी देखील ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मीना…
प्रतिनिधी सुदर्शन पाटील घुंगुंर ता.शाहूवाडी (सावरेवाडी) येथे आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर व भैरवनाथ अर्थमूव्हर्स अँड कंपनी यांच्या वतीने बॉक्साइट खान प्रकल्पाबाबत लोक सुनावणी आज सकाळी साडेदहा वाजता अप्पर…
कागल: महिलांनी चूल आणि मुल या पारंपारिक संल्पनेतून बाहेर पडून छोटे-मोठे व्यवसाय करावेत.स्वतःच्या पायावर उभे रहावे.यासाठी विविध प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करीत आहोत.याचा लाभ घेऊन महिलांनी यशस्वी व्यावसायिक बनावे. असे आवाहन राजे…
मुंबई: महाराष्ट्र राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून पाकिस्तानी प्रवाशांची यादी प्राप्त केली असून त्यांना परत पाठवण्याची कारवाई युद्धपातीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते आणि मनस्वी चित्रकार स्व.चंद्रकांत मांडरे यांनी स्वतःचा राहता बंगला 1987 साली महाराष्ट्र शासनाला कलासंग्रहालय निर्मितीसाठी दान केला आहे. या ठिकाणी मांडरे यांनी रेखाटलेल्या…
कोल्हापूर : आमदार निधीतून मंजूर झालेल्या कोरोची येथील “आण्णाभाऊ साठे मातंग समाज मंदिर” इमारतीच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या वेळी…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, भुदरगड यांच्या वतीने प्रज्ञाशोध मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी मनरेई प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी…
पुणे : येथील राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमाराचा भूमिपुजन समारंभ व हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नवीन 43 दवाखान्यांचे लोकार्पण समारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते…
कोल्हापूर : पूर्वीच्या काळी सर्कस येतात लहान मुलांसह आबाल वृद्धांच्या मनाला आनंद मिळून जात होता कारण सर्कस येण्याआधीच लहान मुलांना पालक वर्ग या ठिकाणी सहभागी असणाऱ्या जनावरांना दाखविण्यासाठी आणत होते.आता…
मुंबई : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत…