कोल्हापूर: करवीरचे माजी आमदार स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सडोली खालसा (ता. करवीर) येथे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.…
दिल्ली: कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी. आर. पाटील यांची भेट…
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 23 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी…
मुंबई : दूधगंगा डाव्या कालव्यामधून मौजे व्हन्नूर (ता.कागल) येथील तलावात पाणी सोडण्याबाबत मंत्रालयात सकारात्मक बैठक. आज मंत्रालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत जलसंपदा मंत्री मा.ना. डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील व समवेत दूधगंगा डाव्या कालव्यामधून…
मुंबई : मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे काजीर्डा ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडसाळी या नवीन घाट रस्त्याच्या जोडणी आणि या रस्त्यावरील मिसिंग लांबीचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात आमदार चंद्रदीप नरके…
मुंबई – आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थांनी आरोग्य भवन येथील कार्यालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…
मुंबई – मुंबई विधानसभेतील प्रश्नाच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार डॉ. कयंदे यांच्या उपस्थितीत राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण…
कोल्हापूर : कोल्हापूर सांगलीत येणाऱ्या महापुरास अलमट्टी जबाबदारी नाही ही बैठकीच्या सुरुवातीची शासनाची भूमिका होती पण आंदोलकांनी याला जोरदार आक्षेप नोंदवून पुराव्यासह अलमट्टी कशी जबाबदार आहे हे ठासून सांगितल्याने मंत्री…
मुंबई : राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणिखते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासणार नाही. साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात…
मुंबई : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम…