मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी मूळ विषयावर बोलावे : आ.सतेज पाटील

कोल्हापूर: दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलान चोख प्रत्युत्तर दिले त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यानी बोलावे असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे…

राज्यातील 85 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका !

मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या  पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला…

कुरुंदवाड आगारात ५ नवीन बसेस दाखल

कोल्हापूर : कुरुंदवाड आगार,नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक बीएस-६ मानांकन प्राप्त ०५ नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत.त्याच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहून…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया’चा उदघाटन सोहळा

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी, कोल्हापूर येथे ‘श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच मुख्य ध्येय : मंत्री प्रकाश आबिटकर 

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे विभागाच्या सेवा, उपक्रम, योजना व उपलब्ध सोयी-सुविधा याबाबत माहिती वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ व सोशल…

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली :- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य…

इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इचलकरंजी : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतले आद्मापूरातील बाळुमामाचे दर्शन

कोल्हापूर : सद्गुरु संत श्री. बाळूमामा हे सबंध महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. श्री. बाळूमामा यांचे महात्म्य मोठे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दुपारी…

नवमहाराष्ट्र सुतगिरणीचा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल राजू मगदूम यांचा सत्कार

कुंभोज (विनोद शिंगे) वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,माणगावचे विकासरत्न सरपंच श्री.डॉ.राजू मगदूम यांची नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी लि.साजणी च्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर कुंभोज जिल्हा…

नवमहाराष्ट्र सह सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध

कुंभोज (विनोद शिंगे) नवमहाराष्ट्र सह सूत गिरणीची निवडणूक माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिन विरोध पार…

🤙 8080365706