नारळ पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी दिले जाते.नारळ पाणी प्रत्येक…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा गुणवत्तेमध्ये राज्यात नेहमीच अग्रेसर आहे. याचे कारण म्हणजे या जिल्ह्यातील होतकरू शिक्षक त्या प्रमाणे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे प्रशासन व पदाधिकारी ५ वी ,८ वी…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील यांच्या मातोश्री कै. जनाबाई पाटील यांच्या १४स्मृतिदिनानिमित्त येत्या रविवारी १७ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तालमी व तालीम संस्थामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व दुरुस्तीच्या कामासाठी, विशेष बाब म्हणून भरघोस निधी मिळावा अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी…
नागपूर : जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक असून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मंगळवारी विधानभवनावर लाखों कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीचा मोर्चा…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे वृषभ : पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. मिथुन : पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी…
भूक लागणे हे चांगल्या आरोग्याचे संकेत मानले जाते. त्यामुळं अचानक भूक न लागणे, जेवण न करणे, अन्नावरुन मन उडून जाणे, असं घडू लागल्यामुळं चिंता वाटू लागते. सुरुवातीला जरी हे सामान्य…
कोल्हापूर: मुलींच्या सक्षमीकरणाकरीता राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘लेक माझी लाडकी’योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने किती निधीची तरतूद केली असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर ता करवीर येथील पांडुरंग रामू गोसावी यांनी म्हैस खरेदी करणेसाठी गावातील केडीसीसी शाखेतून 30000 रक्कम काढली व आपल्या बंडीच्या खिशात रक्कम ठेवून घरी निघून आले वाटेतच…
दोनवडे (प्रतिनिधी) – गेल्या सहा वर्षात यशवंतच्या आर्थिक प्रगती दुप्पट केली असून होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बँकेच्या एकूण प्रतिमेला गालबोट लागू नये म्हणून शेवटपर्यंत बिनविरोध साठी प्रयत्न सुरू आहेत काही…