कोल्हापूर: एक्सप्रेस रेल्वे गाडया गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर थांबवा अन्यथा रेलरोको आंदोलन करू असा इशारा करवीर तालुका शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने देण्यात आला. याशिवाय मिरज जंक्शन वरुन परराज्यातून…
आयोध्या: आयोध्येमध्ये 22 जानेवारीला नव्याने राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठीची जय्यत तयारी गेल्या काही आठवड्यांपासून सुरु आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित हजारो अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आजचा दिवस अनुकूल नाही. वृषभ : गोष्टी सहजपणे होतील असे वाटते, मिथुन : आपल्या अधिक वेळेचा व कष्टाचा वापर होईल. कर्क…
डोकेदुखीचे समस्या ही सामान्य मानली जाते. मात्र त्याची तीव्रता वाढली की वेदना असह्य होतात. डोकेदुखीची कारणेही वेगवेगळी असू शकतात. कधीकधी तणाव असह्य झाल्याने किंवा मायग्रेनमुळंही डोके दुखु शकते.अशातच तज्ज्ञांनी दिलेल्या…
कागल(प्रतिनिधी) : विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक मल्लांचा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.तसेच बाळासो मेटकर यांची कोल्हापूर जिल्हा व…
आजरा (प्रतिनिधी ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे आजरा वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न साकार होणार असून हा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी नगरविकास विभागाकडून 50 लाख रुपयांचा निधी…
कोल्हापूर: कोल्हापूर ते गगनबावडा मार्गवरुन होणारी अवजड वाहतूक प्रतिबंधित करण्यासाठी मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी 6 ते सकाळी 10 या…
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले. आमदार जयश्री…
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले.आ. जयश्री जाधव…
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं विधान केलं आहे. ”भाजपला मागच्या वेळीपेक्षा कमी जागा मिळतील, त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल.” असा दावा थरूर यांनी…