आजचे राशीभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. मिथुन :…
कोल्हापूर : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय…
गारगोटी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 ते 18 तास काम करत असून ते सर्वसामान्य नागरीकांना गरजेचे असणारे निर्णय तात्काळ घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्य घरात पोहचविण्यासोबतच पक्ष वाढविणे आणि…
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशभरात लोकप्रिय ठरली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. अशा…
दिल्ली: ईपीएफओने पेटीएमला झटका दिला असुन ईपीएफओने पेटीएम पेमेंट्स सोबत जोडलेल्या खात्यांना अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोणत्या खाते धारकाने निर्धारित मुदतीपूर्वी त्यांचे खाते अपडेट केले नाही तर, त्यांच्या…
दिल्ली : केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषीतज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरुन…
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यावर गोळीबार केलेल्या मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.…
मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली…
गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगाव कागले माळ येथील रहिवाशांच्या वतीने गटारी ,रस्ते ,पाणी हे प्रलंबित प्रश्न ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे…