इचलकरंजी : कोरोनाच्या काळात खंड पडला असतानाही उरलेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघात विविध विकास…
इस्लामपूर , प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचे नेते माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन येऊ घातलेल्या लोकसभा…
राधानगरी : बनाचीवाडी (ता. राधानगरी) हे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांसद आदर्श ग्राम दत्तक योजनेतून घेतलेले राधानगरीच्या कुशीत वसलेले गाव. या गावाने शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त गावी आलेल्या युवराज्ञी…
धैर्यशील माने व सत्यजीत पाटलांसाठी लोकसभा निवडणुकीत साखर कारखानदार १०० कोटींचा डाव खेळत आहेत. शेतकरी चळवळ संपविण्यासाठी या दोघांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साखर कारखानदारांनी कटकारस्थान रचले आहे, असा गंभीर आरोप…
माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूजमधील एका प्रचारसभेत बोलताना केले होते. या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार…
कोल्हापूर प्रतिनिधी : काँग्रेसला जे ४०-५० वर्षात जमले नाही ते मोदी यांनी दहा वर्षात केले म्हणणाऱ्या हसन मुश्रीफ यांना असे विधान करताना लाज कशी वाटली नाही? काँग्रेस होती म्हणून…
सुनेला मान असतो, तिला लक्ष्मी म्हटल जाते, सून घरात आल्यावर सासू सूनेच्याच हातात चाव्या देते ना, चुकल तर जरुर सांगा, आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही, मलाही बोलता येत…
मलकापूर : सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया .कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून या विभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे .या निधीची पोच म्हणून लोकसभा निवडणुकीत खा.…
इस्लामपुर , प्रतिनिधी : राज्यातील व केंद्रातील महायुतीच्या सरकारने ईश्वरपूर शहरासाठी ३३८ कोटीचा विकास निधी दिला आहे. यापुर्वीच्या कोणत्याही खासदारांने शहराला इतका निधी दिला नसुन भविष्यकाळात ईश्वरपुरचा कायापालट करण्यासाठी पुन्हा…
पन्हाळा : मतदार संघातील सर्वच गावांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणाऱ्या खा. धैर्यशील माने यांनी विशेषतः वाडया वस्त्याची कनेक्टीव्हीटी वाढवण्यांवर भर दिला आहे. सर्वच वाडया वस्त्यांना जोडणारे रस्ते त्यांनी…