पुणे: राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. यात गुणवत्तेला अधिक प्राधान्य आहे. म्हणून शालेय शिक्षणात दोन टप्प्यांवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोखण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.…
कोल्हापूर: उंचगाव माळीवाडा हायवे पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढिण्यासाठी गेली सहा महिने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करून निवेदने देऊन एक वेळ हायवेचे कामही…
वाफ घेतल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. पण काही लोक चुकीच्या पद्धतीने वाफ घेतात. त्यामुळे त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होते. तर जाणून घेऊयात वाफ घेण्याची योग्य पद्धत कोणती. असे काही लोक…
आजचे रशिभविष्य , जाणुन घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील. वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा…
कोल्हापूर: महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पट्टीच्या विलंब आकारामध्ये 50 टक्के सलवत योजना सुरु केली आहे. 1 ते 29 फेब्रुवारी 2024 अखेर पाणीबिलाची थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50…
रोज अनवाणी गवतावर चाललात तर आरोग्याला अप्रतिम असे फायदे मिळतात तर याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया. सकाळी गवतातून अनवाणी चालणे हे शरीरासाठी वेगवेगळ्या बाबतीत फायदेशीर ठरू शकते. सकाळी गवतातून…
आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.…
पुणे: कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर कमी झाल्याने अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी राज्य सरकार काहीही करत नाही. एरवी पालकमंत्री बदलण्यासाठी दहा वेळा दिल्लीला जाणारे कांद्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी…
मुंबई: 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. या निर्णयाला काही मनोज जरांगेंनी दिलेलं आरक्षण नाकारत पुढील आंदोलनाची घोषणा केली. असे असतानाच अजय महाराज बारसकर यांनी…
अंतरवाली सराटी : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे. ते अंतरवाली सराटी येथे बोलत होते.…