कोल्हापूर : उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील यांनी केले. दक्षिण ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक उंचगाव येथे मंगेश्वर मंदिरात पार पडली त्यावेळी…
मुंबई: भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह 195 दिग्गज लोकांचा समावेश आहे. आश्चर्यायची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. पहिल्या दिग्गज…
चाळीसगाव : महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. चाळीसगांव येथील नूतन…
शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. बेल पत्र वाहतात. बेल पत्र हे भगवान शंकराला प्रिय आहे, ते वाहिल्याने देव प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते.पण तुम्हाला माहित आहे का की, जेवढं या…
कोल्हापूर: सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन…
कोल्हापूर : जील्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदी वैजनाथ कराड हे नुकतेच रुजू झाले . त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. कराड सध्या राधानगरी पंचायत समितीमध्ये उपअभियंता…
गारगोटी : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी 1 कोटी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. प्रसिध्दीपत्रकात…
कोल्हापूर: स्त्री ही त्याग,प्रेम आणि संयमाचे प्रतीक आहे. त्यांच्यामध्ये अंगभूत कौशल्ये असतात. स्पर्धेच्या युगात स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा असे प्रतिपादन रेडिओ मिरचीच्या प्रोग्राम हेड अनया जमदग्नी यांनी केले. कसबा…
मुंबई: अन्य क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने पाय ठेवले आहे.केरळमधील विद्यार्थ्यांना एआय मॅडम शिकवत आहे. एआयच्या मदतीने धडे गिरवत असलेले केरळ हे हिंदुस्थानातील पहिले राज्य ठरले आहे. यासाठी…