टिटवेत ग्रामोझोन पिल्याने युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : टिटवे ( ता राधानगरी) येथील सचिन महादेव कांबळे वय २१ याने ग्रामोझोन नावाचे विषारी औषध प्राशन केल्याने आज दुपारी त्याचा कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात मृत्यू झाला. काल संध्याकाळी…

‘सगेसोयरे’साठी पुन्हा एकदा उपोषण : मनोज जरांगे पाटील

देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वत्र राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे…

आयपीएलमुळे खेळाडुंचा इगो वाढतो का?

माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू व प्रशिक्षक जस्टीन लँगर हे यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. लखनौची यंदाच्या आयपीएलमधील सुरुवात दणक्यात झाली असली तरी आता प्रत्येक…

विधान परिषद निवडणुकीबाबत महत्वाची माहिती

विधान परिषद निवडणुकीबाबत महत्वाची माहिती आली आहे. शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या…

पोलिस भरतीसाठी आता एका जिल्ह्यात एकच अर्ज

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पोलीस भरतीची ही प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली होती. आता त्यासाठी एक नवीन…

मीच उद्धव ठाकरेंच्या मानेवरचा पट्टा…. : एकनाथ शिंदे

शिवसेना पक्ष फुटल्यापासून दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, आमचा…

मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं : सुनील तटकरे

मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.  2021  मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकासकामांबाबत…

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

नाशिक महापालिकेच्या हद्दीत राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. “राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८००…

कृती समितीचा २० मे रोजी आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर :  पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना डिसेंबर महिन्यात १०० कोटींची रस्त्यांची कामे टक्केवारीसाठी थांबली आहेत का, अशा शब्दांत खडसावले होते. तरीही अजून रस्त्यांचे…

समीर व्याघ्रंबरेंना पद्माराजे उद्यानातील वृक्षतोड प्रकरण पडले महागात

कोल्हापूर : येथील पद्माराजे उद्यानातील वृक्षतोड कत्तलीचे प्रकरण महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रंबरे यांना चांगलेच महागात पडले आहे. फांद्या तोडण्यास मान्यता दिली असताना बुडक्यांसह झाडांची वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरण अधिकारी  समीर वसंत…

🤙 8080365706