म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर नवनवीन योजना राबविणार : अरुण डोंगळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तांतरानंतरचे तिसरे वर्ष हे हिरक महोत्सव वर्ष असून ते संकल्पपूर्तीचे…

लाच घेतल्या प्रकरणी कोडोली मंंडल अधिकाऱ्यांवर कारवाई

पन्हाळा तालुक्यातील कोडोली मंंडल अधिकारी कार्यालयातील मंडल अधिकारी अभजीत नारायण पवार (रा. रुक्मिणीनगर कोल्हापूर) यांच्यावर पंधरा हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. मंडल अधिकारी पवार…

यावेळी पंतप्रधान होणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. स्वतःच्या आई वडिलांना शिव्या देण्याची कला फक्त मोदींकडेच आहे. निवडणुकांच्या निकालावर…

म.रा. प्रा. शिक्षक समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक निदर्शने

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी शासनाच्या जुलमी शासन निर्णयाच्या विरोधात 15 जून 2024 रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार…

लोकसभा निकालानंतर राज्यात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची…

शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन

राज्याभिषेक हा शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे सुवर्णपान, ववनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणार हा क्षण आहे. शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत तळपल्या आणि स्वराज्याचे स्वप्र साकार झाले. हजारो मावळ्यांच्या,…

अहिल्यादेवी होळकरांचे विचार व कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी : राजे समरजितसिंह घाटगे

कागल , प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार व कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. करनुर (ता. कागल)…

पत्रकार अन्सार मुल्ला यांची कन्या शाहू हायस्कुल मध्ये प्रथम

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोल्हापूर मधील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील राजर्षी शाहू हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेची विद्यार्थिनी व पत्रकार अन्सार मुल्ला यांची…

शिवराज्याभिषेक दिनाला घराघरांवर भगवे झेंडे : शिवसेनेचे आवाहन

दरवर्षी ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो . यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण होतात. तर शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने मोठ्या उत्साहात…

मनोज जरांगे यांचे अटक वॉरंट रद्द

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे यांचे अटक वॉरंट रद्द  केले असून त्यांना 500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2013  मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगेंविरोधात वॉरंट जारी झाले होते. त्यानंतर…

🤙 8080365706