मुंबई: गणेश उत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशी दिवशी अकरा दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. त्यासोबत सोमवारी ईद-ए-मिलाद सण आहे.…
कोल्हापूर: चक्रेश्वरवाडी (ता.राधानगरी) येथील चक्रेश्वर तीर्थक्षेत्र देवालयास ‘ब’ वर्ग यात्रास्थळ योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते चक्रेश्वरवाडी ग्रामस्थांना निधीचे पत्र सुपूर्त करण्यात आले. चक्रेश्वरवाडी येथे…
कोल्हापूर: जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून बदललेल्या वातावरणामुळे सर्दी तापाच्यारुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. हे बदललेले वातावरण आरोग्यासाठी अपायकारक असून, यामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे. या वातावरणाचा परिणाम…
कोल्हापूर : धामोड पैकी कुरणेवाडी (ता.राधानगरी) येथे मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्मशानभूमीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु स्मशानभूमीचे काम रेंगाळलेले आहे . यामुळे पावसाळ्यात मृतदेहाची विटंबना…
कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी वंदे भारत ची मागणी पूर्ण झाली आहे. 16 सप्टेंबर पासून कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत धावणार आहे. पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद…
कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवशक्ती तरुण मंडळ. शिवनगर न्यू वाडदे या मंडळाचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे वाटप न्यू वाडदे चे संरपच दत्तात्रय पाटील…
कोल्हापूर : राज्यातील एक हजार ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे’ उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे दिनांक 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 36…
कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कथित मद्य घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करून सीबीआय ने अटक केली होती. गेले पाच महिने ते तिहार जेलमध्ये होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका…
कोल्हापूर : सीपीएमचे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्समध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधना निमित्त रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे…
कोल्हापूर : राज्यातील विविध तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरण राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुकाणू समितीमार्फत कोट्यावधी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा तलावांच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी रुपये…