बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर?

मुंबई: बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या…

राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेला अनेक विद्यार्थी मुकणार.

कोल्हापूर : सोमनाथ जांभळे भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या तर्फे दरवर्षी राष्ट्रीय कला उत्सव ही स्पर्धा संपन्न होते. तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्यास एक मोठी…

कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये समावेश

मुंबई : महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 चे आयोजन सुधारित…

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न झाले. यावेळी सहकार भारतीच्या २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी प्रदेश कार्यकारणीची घोषणा करण्यात…

विचारे माळ येथील प्रश्नांसाठी आप चे लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर /युवराज राऊत विचारे माळ येथील कोरगावकर शाळा ते कत्तलखाना कंपाऊंड येथे क्रॉस ड्रेनचे नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेने क्रॉस ड्रेनचे काम मार्च मध्ये मंजूर केले. कंत्राटदाराने…

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगरपालिकांना फायर बाईक (बुलेट) प्रदान

कोल्हापूर : राज्य शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मूरगुड, पन्हाळा, शिरोळ, वडगांव या १२ नगरपालिकांना प्रत्येकी…

राज्य सरकारचा मोठा निर्णय ; सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ

मुंबई : राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये…

जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा युती सरकार अपयशी; फक्त पैसा वसुली एवढेच काम: रमेश चेन्नीथला

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि…

कौशल्य विकास केंद्राचा लाभ घ्या – प्रांताधिकारी हरेष सूळ

गारगोटी प्रतिनीधी, पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी केले. ते येथील आनंदराव आबिटकर…

नवनाथ वाघमारे यांचा संभाजीराजेंवर घणाघात

जालना: मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी संभाजी राजे भेटण्यासाठी आले आहेत.छत्रपती संभाजी राजांना शोषितांचा कळवळा नाही, ते राजकारणासाठी आंदोलनात आले असल्याचे आंदोलक…

🤙 8080365706