कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघात राजूबाबा आवाळे यांचा पराभव झाला. या पराभवाने खचून न जाता जनतेसाठी अविरत कष्ट करण्याची तयारी दाखवली आहे. राजूबाबा आवळे म्हणाले, हातकणंगले मतदारसंघातील जनतेने मला पाच वर्षे…
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्या विजयाने संपूर्ण गावात एक आनंदाचा आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक विजयामुळे गावभरात जल्लोष आणि आनंदोत्सव सुरू…
मुंबई : भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना…
जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ ॲाक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम सन २३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३७०० रूपयाच्या…
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध मान्यवर, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी- शिक्षकवर्ग, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, खोखो खेळाडू, खेळातील संघटना, विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, बचत गट…
कोल्हापूर : व्हॉट्स ॲप द्वारे “करवीर-२७५ विधानसभा मतदारसंघामध्ये २५५४ मतदान कोठून आले अशी खोटी बातमी फिरत आहे.” त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी करवीर यांनी खुलासा केला आहे. मतदानादिवशी ईव्हीएम यंत्राद्वारे नोंदविले…
कोल्हापूर : मी आमदार म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती आमदार आहे असे प्रतिपादन महायुती शिवसेनेचे विजयी उमेदवार चंद्रदीप नरके यांनी केले. नरके म्हणाले, सर्वप्रथम करवीर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींचे…
कोल्हापूर: इचलकरंजी भाजपचे राहुल आवाडे व महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्यात दुरंगी लढत झाली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे 56, 811 मतांनी विजयी झाले.…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मंत्रिपद वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे.…
कोल्हापूर: भारतीय राज्यघटनाकारांनी संविधान देशाला अर्पण केल्याच्या घटनेला येत्या २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाने संविधान सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला असून…