सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय ‘या’ योजनेबाबत घेणार?

मुंबई : लाडकी बहीण या योजनेच्या जोरावर महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये येण्यास संधी मिळाली. महायुतीला राज्यातील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान देत भक्कम बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे आता…

गोकुळच्या देशी लोण्याची परदेशातील ग्राहकांना भुरळ…

कोल्‍हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) ने अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास दि.२२/११/२०२४ इ.रोजी पुन्हा एकदा नवीन २१० मे. टन देशी लोणी (बटर) गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्‍या…

गोकुळ चे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या ठाम भूमिकेमुळे आ. आबिटकर यांना राधानगरी तालुक्यात मोठे बळ !

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व बडे नेते, बिद्री भोगावतीचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील गोकुळचे तीन संचालक महाविकास आघाडीच्या बाजूला गेले. राधानगरी तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश…

महाराष्ट्रातील नवनियुक्त आमदारांची यादी!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 जाहीर झाला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा…

आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी …..

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा पक्षांच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना मोठी…

चंद्रदीप नरकेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके यांनी राहुल पाटील यांचा 1976 मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नरके यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.…

`कुंभोज ग्रामपंचायतच्या पाणी टँकरला लागली गळती

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले ) येथे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाणी टँकरची दुरावस्था झाली असून, सध्या अनेक नागरिक साडेतीनशे रुपये भरून काही ठिकाणी पाणी वापरण्यासाठी…

पर्थमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी केला पराभव

पर्थ : पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या या मालिकेत…

माझा विजय हा जनतेचा विजय आहे : प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : राधानगरीत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार के. पी . पाटील यांचा ३८ हजार ५३ मतांनी पराभव केला. झालेल्या विजायानंतर प्रकाश आबिटकर यांनी जनतेचे आभार मानले. आबिटकर…

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी: अतुल लोंढे

मुंबई:  आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई…

🤙 8080365706