कोल्हापूर :सोनाळी (ता. कागल) येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. या मंदिरासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर…
तळसंदे:तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये २९ विद्यार्थ्यांची, मदरसन ऑटोमॅटिक’ पुणे मध्ये ७ विद्यार्थ्यांची…
कोल्हापूर: दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलान चोख प्रत्युत्तर दिले त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यानी बोलावे असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे…
मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला…
कोल्हापूर : कुरुंदवाड आगार,नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक बीएस-६ मानांकन प्राप्त ०५ नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत.त्याच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहून…
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी, कोल्हापूर येथे ‘श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे विभागाच्या सेवा, उपक्रम, योजना व उपलब्ध सोयी-सुविधा याबाबत माहिती वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ व सोशल…
सांगली :- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य…
इचलकरंजी : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
कोल्हापूर : सद्गुरु संत श्री. बाळूमामा हे सबंध महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. श्री. बाळूमामा यांचे महात्म्य मोठे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दुपारी…