कोल्हापूर, दि. १:के. डी. सी. सी. बँकेने शेती पीक कर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. ३० जून २०२५ अखेर पीककर्ज वसुली ९०.१४ टक्क्यांवर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठ्यामध्ये 80…
*कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न व्हावेत, खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट* काही दिवसांपूर्वी इटली मधील एका फॅशन शोमध्ये जगप्रसिद्ध प्राडा कंपनीकडून कोल्हापुरी चप्पलचा…
,कागल प्रतिनिधी:-.शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना सुरू आहे. यातील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. असे…
कोल्हापूर :-साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने आयोजित ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अधिक आवड निर्माण होईल. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होउन बौद्धिक क्षमताही विकसित होतील या माध्यमातून…
कोल्हापूर :* नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे-बंगळूरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. विधान परिषदेतील…
मुंबई दि.३० : कोल्हापुरातील उबाठा गटाचे नवनियुक्त शहरप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेवून हा पक्षप्रवेश घडवून आणला. मुंबई…
कोल्हापूर : भैरेववाडी येथे २ कोटींच्या निधीतून सांस्कृतिक हॉलच्या स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला. माझ्या राजकीय व सामाजिक प्रवासात मराठा समाजाने नेहमीच साथ दिली आहे,ते मी कधीही विसरणार नाही,समाजातील तरुणांनी…
कोल्हापूर : इटली येथील आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये प्रसिद्ध ब्रँड प्राडा यांनी सादर केलेले सँडल्स हे आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलेची सरळ नक्कल आहेत. ही चप्पल लाखोंच्या किमतीत विकली जात आहे. मात्र…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली होती. या योजनेचे शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले…
कोल्हापूर : जगातील आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये आयटी क्षेत्राचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. कोल्हापुरात कौशल्यवान मनुष्यबळ आणि भौगोलिकदृष्ट्या चांगले स्थान असल्याने येथे एक प्रमुख आयटी हब निर्माण होऊ शकते.…