कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माता-भगिनींच्या अलोट गर्दीत गडमुडशिंगी इथल्या यशवंत मंगल कार्यालयामध्ये हळदीकुंकू समारंभ पार पडला. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या…
कोल्हापूर: येथील ओएसिस ऍग्रो इंडस्ट्रीजचा कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयतील सूक्ष्मजीवशास्त्र पदवीत्तर विभागाबरोबर पुढील पाच वर्षासाठी सामंजस्य करार झाला आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत पुढील पाच वर्षासाठी महाविद्यालयातील पदवीत्तर विद्यार्थ्यांसाठी…
पन्हाळा –पन्हाळा तालुक्यातील आळवे येथील सरदार पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आमचे मार्गदर्शक, मराठा महासंघाचे क्रियाशील कार्यकर्ते .श्री.…
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर: आसुर्ले पोर्ले ता पन्हाळा येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याला व्ही.एस.आय. पुणे यांचेकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार कारखाना युनिट हेड एस रंगाप्रसाद…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सह. दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.,कोल्हापूर या संस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन महादेव पाटील शिरोली दु. यांची तर व्हा.चेअरमनपदी पांडुरंग राजाराम कापसे मल्हारपेठ…
तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयच्या 2017 बॅचच्या माजी विद्यार्थिनी कु. ऋतुजा जाधव व कु. प्राजक्ता बडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अन्न सुरक्षा अधिकारी…
कोल्हापूर – उपरोक्त संदर्भिय विषयी सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी याकार्यालयात निवेदन सादर केले असून, देशासह राज्यात कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण जास्त वाढत आहे. या…
गारगोटी : विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य येते. अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये हेच सामर्थ्य प्रज्वलित करण्याचे काम करते’, असे प्रतिपादन इन्स्टीट्युट ऑफ सिव्हील ॲन्ड रुरल…
कुंभोज(विनोद शिंगे) काल हातकणंगले ,कूभोंज रोडवर (नेंज,शिवपूरी गावाजवळ) पादचाऱ्यास अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी समर्थ रूग्णवाहिका व हातकणंगले पोलीस दाखल झाले,सदर मयत हा कर्णबधीर असावा त्याच्या…
कोल्हापूर – आयआरबी कंपनीने २०१२- १३ मध्ये कोल्हापुरातील अंतर्गत रस्त्यांचे काम घेतले होते. आयआरबीने शहराच्या सीमेवर टोलनाके उभारून जाचक पद्धतीने टोल वसुली सुरू केली. याचा फटका शहरपेक्षा ग्रामीण भागातील जनतेला…